मा. नामदार श्री. अस्लमजी शेख,
मंत्री महोदय, वस्त्र उद्योग,
मत्स्यव्यवसाय व बंदरे
![]() मा. नामदार श्री. अस्लमजी शेख, |
![]() श्री दत्तात्रय भरणे, मा. राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळता), मृदा व जलसंधारण, वन, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग, सामान्य प्रशासन |
![]() श्री. अनुप कुमार ,भा.प्र.से |
![]() डॉ. अतुल पाटणे ,भा.प्र.से |
महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासात मत्स्यव्यवसाय विभागाचा महत्वाचा वाटा आहे. आर्थिकदृष्टया मागासलेल्या वर्गातील लोकांकरिता रोजगार मिळण्यासाठी मत्स्यव्यवसाय क्षेत्र हा महत्वाचा स्त्रोत आहे. विभागाचा उददेश आर्थिक मागासवर्गास मदत करणे आणि मत्स्यव्यवसायाच्या विविध क्षेत्रात आधुनिक प्रामाणित तंत्रज्ञान आत्मसात करुन मत्स्यव्यवसायाचा विकास करणे हा विभागाचा उददेश आहे.
मत्स्यव्यवसाय क्षेत्रामुंळे आर्थिक मागासवर्गीयांस रोजगार, स्वस्त व पोषक अन्न, उपलब्ध होते तसेच देशाला परकीय चलन प्राप्त होते. विभागाने विविध साधनसंपत्ती पध्दती, संधी, संभाव्य धोके इत्यादी बाबीं लक्षात घेऊन भविष्यासाठी धोरण निश्चित केले आहे. विभागाचे धोरण पुढील प्रमाणे आहे.